Main Story

संपादकीय

राजकीय

सेवानिवृत्त शिक्षक बलभीम  भुजबळ यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, दि. १० : करमाळा येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बलभीम तात्याबा भुजबळ यांचे आज वृद्धापकाळाने  निधन झाले. ते...

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा करमाळा वकील संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : भारतीय न्यायव्यवस्थेचे मानबिंदू, न्यायनिष्ठा, विद्वत्ता आणि संविधानिक मूल्यांचे खंदे पुरस्कर्ते, भारताचे माजी सरन्यायाधीश...

शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात ‘उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती’ने पुकारलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : उजनी जलाशय काठावरील शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात 'उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती'ने पुकारलेले आमरण उपोषण तात्पुरते...

श्री ऊत्तरेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य; कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी

केम|संजय जाधव : केम (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून मंदिराजवळील पुलाखाली मोठ्या...

आनंदी साठेच्या वाढदिवसानिमित्त पोथरे केंद्रशाळेत शालेय साहित्य वाटप

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा : कु.आनंदी साठे हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, पोथरे येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा अजित...

करमाळ्यात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद-एचडीएफसी व गुरुकृपा फायनान्शिअल सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.६: आर्थिक नियोजन आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने करमाळा येथील हॉटेल विश्वजीत येथे "गुंतवणूक विषयी...

पोथरे येथील बाळकृष्ण झिंजाडे-पाटील यांचे निधन

करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.७: पोथरे येथील बाळकृष्ण दादा झिंजाडे-पाटील (वय-72) यांचे अल्पशा आजाराने आज(ता.७) निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी...

करमाळा एमआयडीसीला पायाभूत सुविधांची प्रतीक्षा; उद्योगविकासासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीमध्ये अद्यापही आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने औद्योगिक विकास ठप्प असल्याची बाब कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

उजनी धरण पट्ट्यातील शेतीपंपांना आठ तास वीज पुरवठा करा – चिवटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

करमाळा(प्रतिनिधी):करमाळा तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. ऊस,...

महावितरणचा निर्लज्जपणाचा कळस!

महाराष्ट्रात सध्या गतिमान सरकार असल्याच्या चर्चा जोरदार रंगवल्या जातात; पण याच सरकारच्या विशेषतः महावितरणच्या नाकर्तेपणामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी अक्षरश: होरपळून...

error: Content is protected !!