जनगणनेस नकार दिल्यास अथवा खोटी माहिती दिल्यास होऊ शकतो गुन्हा
देशाच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी जनगणना हा सर्वात महत्वाचा आधार असतो. मात्र जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा...
देशाच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी जनगणना हा सर्वात महत्वाचा आधार असतो. मात्र जनगणना प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे किंवा...
“गणित हा कठीण विषय नसून विचार करण्याची कला आहे,” हा संदेश गेली 33 वर्षे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणारे गणित विषयाचे ज्येष्ठ...
"सध्याची गुणदानाची पद्धती बघता आपल्या देशातून इतर देशातच नाही तर परग्रहावर टॅलेंटेड लोक एक्सपोर्ट करावे लागतील.. ज्याप्रमाणे सगळीकडे हुशार विद्यार्थी...
काही व्यक्ती या केवळ आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या संपूर्ण गावाच्या, शहराच्या आणि समाजाच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करतात....
“आजोबांनी आंब्याची झाडे लावावीत आणि त्याची गोड फळे नातवांनी चाखावीत,” ही आपल्याकडची जुनी म्हण केवळ शब्दांपुरती नाही, तर जीवनातील एक...
शाळा असावी शाळेसारखी नसोत वेगळे ढंगओठावरती हसू असावे अंगावरती रंग....किलबिलताना, बागडताना पुस्तकांशी मैत्री व्हावीमाती मधुनी अंकुरताना मने अवघी गंधित व्हावी.....शाळा...
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे हे आपण जाणतोच त्यातील बहुतेक संतांच कार्य देवभक्ती, दर्शन,कथा 'प्रवचने ' यावर चालत होते....
रमजान हा इस्लाम धर्मातील केवळ एक महिना नसून तो आत्म्याचे पुनर्जन्म घडवणारा, माणसाला माणूसपणाची आठवण करून देणारा पवित्र काळ आहे....
करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथील ज्येष्ठ नागरिक नारायण धनाजी बागडे यांनी १ जानेवारी २०२६ रोजी आयुष्याची १०१ वर्षे पूर्ण करत शतायुषी...
कमलाभवानी देवीच्या नावाने महाराष्ट्रात ओळख असलेले करमाळा शहर…सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले या शहराचे नाव…आणि याच शहरात गल्लीबोळांत कष्ट आणि चवीची...