शब्दांच्या पलीकडचं नातं
“पाळीव प्राणी आपली काळजी घेणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. त्यांच्या मनात माणसांप्रमाणे शब्द नसले तरी ओळख, माया आणि कृतज्ञता कायम जिवंत...
“पाळीव प्राणी आपली काळजी घेणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. त्यांच्या मनात माणसांप्रमाणे शब्द नसले तरी ओळख, माया आणि कृतज्ञता कायम जिवंत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर होतात आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात असं म्हटलं जातं.परंतु निवडणूकी नंतर...
कष्टाच्या घामानं आयुष्याचं केलं सोनं …असं म्हणतात…“जो संकटांना हसत सामोरा जातो, तोच आयुष्याचं सोनं करतो… घामाचा प्रत्येक थेंब जेव्हा भूमीत...
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.9:यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले. नद्या उफाळल्या, शेतं पाण्याखाली गेली, आणि अनेक शेतकऱ्यांचा संसार पुराच्या पाण्यात...
२२ सप्टेंबर २०२५ घटस्थापनेचा दिवस. अहिल्यानगर, कडा, आष्टी परिसरात अतिवृष्टीचा कहर ओसंडून वाहत होता. दोन बंधारे फुटल्याची बातमी आली आणि...
केम(संजय जाधव) : नवरात्रीच्या पावन पर्वावर जेथे देवीच्या रूपांचा गौरव केला जातो, त्याच वेळी केम (ता. करमाळा) येथील वंदना प्रदीप...
आज सोलापूर-पुणे डेमोने प्रवास करताना मला एक हृदय पिळवटून टाकणारा अनुभव डोळ्यांसमोर आला. केमकडे येताना गाडी वाकाव स्टेशनवर थांबली आणि...
प्रत्येक मुलीसाठी तिचं पहिलं माहेर म्हणजे आई-वडिलांचं घर. तिथूनच ती प्रेम, जिव्हाळा आणि आधार घेऊन उभी रहाते. सक्षम होते मग...
कुटुंब व्यवस्थेत आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांना देखील आहे. आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे खरे अस्तित्व असतात....
आजच्या काळात आरक्षण हा फक्त राजकीय वा सामाजिक वादाचा मुद्दा नाही, तर वंचित आणि संघर्ष करणाऱ्या समाजघटकांच्या जीवनाचा श्वास आहे....