शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी?- अंगद देवकते यांचा सवाल
करमाळा (दि.१७) : "महाराष्ट्रातील शेतकरी गंभीर संकटात असताना केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतमजुरांचे उत्पन्न शेतकऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतीसाठी...
