- Page 93 of 528 -

Main Story

संपादकीय

राजकीय

ग्रामसभांच्या माध्यमातून हुंडा प्रथेसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी

करमाळा(दि.२४): पुणे जिल्ह्यातील हुंडाबळी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हुंडाबळी कायदा 1961 मध्ये अस्तित्वात आला असला तरी देखील...

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे – ॲड.राहुल सावंत

करमाळा (दि.२४) : प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुल योजना चा लाभ मिळाला नाही, अशा गरजू...

माजी आमदार शिंदे यांच्याकडून डिकसळ पुलाच्या कामाची पाहणी

करमाळा(दि.२४): डिकसळ-कोंढार चिंचोली मार्गावरील नवीन पुलाच्या काम सुरू असून या कामाची पाहणी माजी आमदार मा. संजयमामा शिंदे यांनी नुकतीच केली....

सौ. प्रतिभा घनवट यांचे निधन

करमाळा, ता.24: भोसे येथील सौ. प्रतिभा शंकर घनवट (वय 48) यांचे अल्पशा आजाराने काल (ता.२३) रात्री ६-३०  वा. निधन झाले....

सामाजिक बांधिलकी जपत अवचर यांचा वाढदिवस साजरा

करमाळा(दि.२३): हल्लीच्या काळात वाढदिवस साजरा करताना विविध गोष्टींवर भरमसाठ खर्च केला जातो. मात्र, या गोष्टींपेक्षा सामाजिक जाणीव ठेवत, समाजासाठी काहीतरी...

केममध्ये पारंपरिक थाटात काढण्यात आली संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ही...

पिढ्या बदलल्या, पण रेशन कार्ड तेच!

करमाळा(दि.२३मे) : गेल्या पंचवीस वर्षांपासून नागरिकांना नवीन रेशन कार्ड देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे त्या काळात मिळालेली रेशन कार्डे फाटलेली आणि...

गांजा सेवन करणाऱ्या सहा जणांवर करमाळा पोलिसांची धडक कारवाई

करमाळा(दि.२२): – करमाळा शहर व परिसरातील विविध ठिकाणी गांजा सेवन करत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे....

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात – मोहन जोशी

करमाळा(दि.२२) : ईव्हीएम मशिनमधून निवडणुकांमध्ये घोटाळे होत असल्याचा आरोप करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी...

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ करमाळ्यात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

करमाळा (दि.२२)– जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर भारतीय लष्कराने केंद्र...

error: Content is protected !!