करमाळ्यातील खारीमुरीचा अवलिया…!
कमलाभवानी देवीच्या नावाने महाराष्ट्रात ओळख असलेले करमाळा शहर…सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले या शहराचे नाव…आणि याच शहरात गल्लीबोळांत कष्ट आणि चवीची...
कमलाभवानी देवीच्या नावाने महाराष्ट्रात ओळख असलेले करमाळा शहर…सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले या शहराचे नाव…आणि याच शहरात गल्लीबोळांत कष्ट आणि चवीची...
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण बोबे सर यांच्या माध्यमातून ‘आपले हरितमित्र’ व ‘माझा महाराष्ट्र’ हे दोन काव्यसंग्रह हातात...
सावली देणारं, फळ देणारं जस झाड असत तसच जबाबदारी अंगाखांद्यावर घेऊन जबाबदारी सांभाळणारही झाड असतं...काही व्यक्ती जन्माला येतानाच जबाबदारीच ओझं...
जिथे जिथे वनमाला (काकी) यांचं नाव घेतलं जातं, तिथे तिथे मायेचं, प्रेमाचं आणि दयाळूपणाची वात्सल्यपूर्ण मूर्ती उभी राहते, "जिथे माया...
लेखन : भिमराव जयवंत गाडे, मो. 9273574431 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या असंख्य स्वातंत्र्य...
“पाळीव प्राणी आपली काळजी घेणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. त्यांच्या मनात माणसांप्रमाणे शब्द नसले तरी ओळख, माया आणि कृतज्ञता कायम जिवंत...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर होतात आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात असं म्हटलं जातं.परंतु निवडणूकी नंतर...
कष्टाच्या घामानं आयुष्याचं केलं सोनं …असं म्हणतात…“जो संकटांना हसत सामोरा जातो, तोच आयुष्याचं सोनं करतो… घामाचा प्रत्येक थेंब जेव्हा भूमीत...
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.9:यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले. नद्या उफाळल्या, शेतं पाण्याखाली गेली, आणि अनेक शेतकऱ्यांचा संसार पुराच्या पाण्यात...
२२ सप्टेंबर २०२५ घटस्थापनेचा दिवस. अहिल्यानगर, कडा, आष्टी परिसरात अतिवृष्टीचा कहर ओसंडून वाहत होता. दोन बंधारे फुटल्याची बातमी आली आणि...