लेख Archives -

लेख

जिल्हा परिषद शाळेचा उज्ज्वल चेहरा – गोयेगावची शाळा..

शाळा असावी शाळेसारखी नसोत वेगळे ढंगओठावरती हसू असावे अंगावरती रंग....किलबिलताना, बागडताना पुस्तकांशी मैत्री व्हावीमाती मधुनी अंकुरताना मने अवघी गंधित व्हावी.....शाळा...

निष्काम कर्मयोगी – संतश्रेष्ठ गाडगे महाराज

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे हे आपण जाणतोच त्यातील बहुतेक संतांच कार्य देवभक्ती, दर्शन,कथा 'प्रवचने ' यावर चालत होते....

रमजान : आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना

रमजान हा इस्लाम धर्मातील केवळ एक महिना नसून तो आत्म्याचे पुनर्जन्म घडवणारा, माणसाला माणूसपणाची आठवण करून देणारा पवित्र काळ आहे....

काळाच्या बदलाचा साक्षीदार – स्वातंत्र्यपूर्व ते आजचा भारत अनुभवलेले शतायुषी नारायण बागडे

करमाळा तालुक्यातील मांजरगाव येथील ज्येष्ठ नागरिक नारायण धनाजी बागडे यांनी १ जानेवारी २०२६ रोजी आयुष्याची १०१ वर्षे पूर्ण करत शतायुषी...

करमाळ्यातील खारीमुरीचा अवलिया…!

कमलाभवानी देवीच्या नावाने महाराष्ट्रात ओळख असलेले करमाळा शहर…सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले या शहराचे नाव…आणि याच शहरात गल्लीबोळांत कष्ट आणि चवीची...

‘मधुसिंधू’ काव्यप्रकारातील ‘आपले हरितमित्र’ – वनस्पतींच्या उपयुक्ततेचे काव्यात्मक दर्शन

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण बोबे सर यांच्या माध्यमातून ‘आपले हरितमित्र’ व ‘माझा महाराष्ट्र’ हे दोन काव्यसंग्रह हातात...

जबाबदारीचं झाड…

सावली देणारं, फळ देणारं जस झाड असत तसच जबाबदारी अंगाखांद्यावर घेऊन जबाबदारी सांभाळणारही झाड असतं...काही व्यक्ती जन्माला येतानाच जबाबदारीच ओझं...

वनमाला काकी: संस्कारांची शाळा आणि सेवाभावाची परंपरा

जिथे जिथे वनमाला (काकी) यांचं नाव घेतलं जातं, तिथे तिथे मायेचं, प्रेमाचं आणि दयाळूपणाची वात्सल्यपूर्ण मूर्ती उभी राहते, "जिथे माया...

26 नोव्हेंबर – संविधान दिन

 लेखन : भिमराव जयवंत गाडे, मो. 9273574431 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या असंख्य स्वातंत्र्य...

शब्दांच्या पलीकडचं नातं

“पाळीव प्राणी आपली काळजी घेणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. त्यांच्या मनात माणसांप्रमाणे शब्द नसले तरी ओळख, माया आणि कृतज्ञता कायम जिवंत...

error: Content is protected !!