saptahiksandesh, Author at - Page 423 of 522

saptahiksandesh

दौंड-कलबुर्गी शटल सुरू करून केम स्टेशनवर थांबा मिळावा – केम ग्रामपंचायतीचे रेल्वे विभागाला निवेदन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : दौंड-सोलापूर- कलबुर्गी- दौंड (शटल) ही प्रस्ताविक रेल्वे सुरू करून या गाडिला केम येथे थांबा मिळावा...

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे २३ जानेवारीला रक्तदान शिबिर आयोजित

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी रोजी असलेल्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात शिवसेना- युवा सेना...

केळी उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र राज्य शेतकरी केळी उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिटरगाव सांगवी (ता.करमाळा) येथील प्रगतिशील शेतकरी...

भुमी अभिलेख कार्यालयाच्या दुर्लक्षितपणा विरूध्द शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व त्यांचे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून पोटखराब जमिनीची नोंद...

गीतादेवी आगरवाल यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : येथील रामभरोसे हॉटेलचे मालक ललित आगरवाल यांच्या मातोश्री गीतादेवी लक्ष्मीनारायण आगरवाल ( वय -...

बंडातात्यांसारख्या महात्म्यांची या राज्याला व देशाला गरज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, (ता.१७) : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर करणारे श्रद्धेय बंडातात्या कराडकर हे आमच्यासाठी...

जिल्हास्तरीय शालेय कथाकथन स्पर्धेत पोथरे येथील समृद्धी झिंजाडे जिल्ह्यात प्रथम

करमाळा (दि.१७) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरे (ता.करमाळा) या शाळेची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने जिल्हास्तरीय टॅलेंट हंट...

शेतकऱ्यांनी ‘आदिनाथ’ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी – माजी आमदार नारायण पाटील..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 'आदिनाथ'ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी असे...

करमाळा अर्बन बँक निवडणूकीत रंगत- चौघाजणांचे अर्ज बाद

करमाळा,ता.१६: करमाळा अर्बन बँकेच्या निवडणूकीत रंगत वाढली आहे.१५ जागेसाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी चारजणांचे अर्ज नामंजूर झाल्याने निवडणुकीत...

मी पाहिलेला १९७२ चा दुष्काळ

1972 साली देशात फार मोठा दुष्काळ पडला होता त्याची तीव्रता महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक होती. अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अन्नधान्य...

error: Content is protected !!