संपादकीय

करमाळा तालुक्याला केळी संशोधन केंद्राची गरज – नूतन कृषीमंत्र्याकडून अपेक्षा

करमाळा तालुक्यात गेल्या दोन दशकांत शेतीत मोठे परिवर्तन झाले आहे. परंपरेने ऊसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आता हळूहळू केळी या पिकाकडे...

ऊस गोड पण कारखान्याची चव कडू!

एकेकाळी शेतकऱ्याच्या श्रमाचे मूल्य देणारी, सहकाराच्या बळावर उभी राहिलेली, गावागावात विकास निर्माण करणारी आणि आर्थिक विकासाचा कणा ठरलेली साखर कारखानदारी...

केम : प्रगतीच्या उंबरठ्यावरच दुर्लक्षित गाव

करमाळा तालुक्यातील केम गाव हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ती संस्कृती, श्रद्धा, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक जाणिवेची एक सशक्त पिढी....

“एकच नाव… एकच वेदना… पुन्हा घडू नये तिसरी वैष्णवी..!”

वैष्णवी माने पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं असतानाच, अगदी तशीच हृदयद्रावक घटना करमाळा येथे घडली आणि...

विधवा महिलेच्या हातून गुढी उभारून तिचा सन्मान करण्यात यावा – प्रमोद झिंजाडे

करमाळा(दि.२९) : गुढी पाडव्याला विधवा महिलेच्या हातून गुढी उभारून तिचा सन्मान करण्यात यावा असे आवाहन करमाळ्यातील महात्मा फुले समाज सेवा...

सत्तेपेक्षा संस्था महत्त्वाची ! ‘आदिनाथ’ बिनविरोधच होणे गरजेचे!

संग्रहित छायाचित्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली आणि सर्व गट खडबडून जागे झाले. प्रत्येक गटाने निवडणुक पुर्ण शक्तीने...

कमिशनर बालाजी मंजुळे यांना ‘करमाळा भूषण’ पुरस्कार जाहीर

करमाळा(दि.१८) : करमाळा येथील ग्रामसुधार समिती तर्फे देण्यात येत असलेला सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार जेऊर येथील रहिवाशी व आंध्रप्रदेशातील विजयवाडा...

विकासासाठी समाजाभिमूख व दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे नेतृत्व हवं!

निवडणूक म्हटलं की राजकारण आलं आणि राजकारण म्हटलं की नेतृत्व आलं. जो चांगलं नेतृत्व करतो तोच नेता होतो. नेत्यात काही...

अशा स्थितीत ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना कशी राबवणार?

सन २०१५ मध्ये देशभर 'स्मार्ट सीटी' हा विषय गाजत होता, त्यानंतर 'स्मार्ट व्हीलेज' हा विषय गाजू लागला. शासनाचे धोरण चांगले...

उजनीचे बॉडीगार्ड कोण?

प्रत्येक प्रतिष्ठीत व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही बॉडीगार्डकडे असते. तर मौल्यवान वस्तूची जबबादारी ही सुरक्षा यंत्रणेवर असते. सुरक्षा यंत्रणा मजबुत असेलतर...

error: Content is protected !!