लेख Archives - Page 12 of 14 -

लेख

एक अनोखे गुराखी संमेलन

खरोखरचं हे एक अनोखं साहित्य संमेलन म्हणावं लागेल. आपण हमेशा पाहतो साहित्य संमेलन, कवी संमेलन, त्या त्या क्षेत्रातील मातब्बर, माननीय,...

अखेर ३४ वर्षांनी आम्ही मित्र महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र भेटलो

अखेर ३४ वर्षांनंतर बार्शीच्या (जि.सोलापूर) श्री शिवाजी महाविद्यालयात १९८९ साली बीएससी (B.Sc) करणारे आम्ही मित्र काल (रविवार दि. 22) पुन्हा...

मी पाहिलेला १९७२ चा दुष्काळ

1972 साली देशात फार मोठा दुष्काळ पडला होता त्याची तीव्रता महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक होती. अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अन्नधान्य...

“नामदेवराव बोले .. सोलापूर जिल्हा हाले”

कै.नामदेवराव जगताप करमाळा तालुक्याचे ४ वेळा आमदार राहिलेले कै. नामदेवराव जगताप यांच्या ९ जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिना निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावरील...

शाश्वत विकास ही काळाची गरज

✍️ धनंजय पन्हाळकर 2022 हे वर्ष युनेस्कोने "शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" या संकल्पनेवर आधारित उपक्रम करून साजरे करायचे ठरवले...

शेटफळच्या अल्पशिक्षित तरूणाची उद्योग व्यवसायात भरारी…

सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छोट्या व्यवसायातून स्वतः ची ठिबक उत्पादन कंपनी सुरू करून, उद्योग क्षेत्राकडे यशस्वीपणे वाटचाल...

गुराखी ते वाहन विक्री व्यवसाय – निरक्षर अशोक जाधव यांचा प्रवास..

अशोक जाधव जीवनामध्ये धाडस आणि जिद्द असेलतर खडकातूनही पाणी मिळते. तसेच जीवनात यश मिळते. याची प्रचिती पोथरे येथील शाळेचे तोंडही...

नेते मात्र खळ्यावर.!!

उसाचा प्रश्न वाऱ्यावरशेतकरी सरणावरराजकारण मुळावरनेते मात्र खळ्यावर "!! - आनंद कोठडिया ,करमाळा .जी.सोलापूर मो.९४०४६९२२००

26 नोव्हेंबर..संविधान दिन..

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यानी जीवाचे बलिदान केले त्या प्रत्येक...

error: Content is protected !!