राजकारण.. बदलण्याची गरज
संपादकीय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका लवकरच सुरू होणार आहेत. काही जागा बिनविरोध निघाल्या तरी अनेक गावातून चुरस आहे. राजकारण म्हटलं की...
संपादकीय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका लवकरच सुरू होणार आहेत. काही जागा बिनविरोध निघाल्या तरी अनेक गावातून चुरस आहे. राजकारण म्हटलं की...
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : टेंभुर्णी (ता.माढा) येथील "शिवविचार प्रतिष्ठानच्या" प्रथम वर्धापन दिनानिमित्त दसरा मेळावा आयोजित केला असून,...
साप्ताहिक संदेश अग्रलेख शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेकांनी अनेक उपाय सुचवले आहेत. काहींनी शेतीतील पीकपध्दतीत बदल सुचवले, तर काहींनी फळबागावर लक्ष केंद्रीत...
संपादकीय! महात्मा गांधी यांनी त्याकाळी युवा पिढीला 'खेड्याकडे चला' असा आदेश दिला होता. त्याचे कारण खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे. खेड्यात...
संपादकीय अनेकांची विष पचवण्याची क्षमता वाढत आहे. पण त्याचा विपरित परिणाम कधी ना कधी होणार आहे. हे विष आम्ही किती...
संपादकीय काही दिवसापूर्वी कुंभेज येथे लग्नाच्या हळदी आदल्या रात्री लागल्या. दिवशी नवरदेव परण्या निघण्याची तयारी चालू होती अन् गोंधळ उडाला....
संपादकीय प्रत्येक व्यक्तीला जशी स्वप्न असतात, तशी पशू-पक्षांना पण स्वप्न असतात बरं का..! असेच स्वप्नात असलेल्या कावळा व कावळीन यांची...
संपादकीय महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपा यांचे नवे सरकार कार्यरत झाले आहे. २२ जून पासून राज्यात जोरदार धावपळ सुरू होती....