बातम्या Archives - Page 194 of 452 -

बातम्या

कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला निधी वितरण करण्याचा आदेश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित...

पोंधवडी येथे पत्नीचा सुपारी देवून खून – पतीसह मारेकऱ्यांना मुद्देमालासह अटक पोलीसांची विशेष कामगिरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : पोंधवडी येथे सुपारी देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह खुन प्रकरणातील अन्य पाच जणांना...

शेतकऱ्यांना कर्ज माफी, रेशन कार्ड सातबारा दुरुस्तीतील समस्या सोडवाव्यात

केम (संजय जाधव) - शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, नागरिकांना रेशन कार्ड, सातबारा दुरुस्ती करताना अनेक अडचणी आहेत त्या सोडवाव्यात या...

उजनी धरणाची प्लस मध्ये वाटचाल!

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याची जीवनदायींनी असलेल्या उजनी धरणाची आता प्लस मध्ये वाटचाल सुरू झालेली आहे. आज दिनांक २६...

जुन्या पेन्शनसाठी सोलापूर जिल्हा परिषदेवर 28 जुलैला निघणार पेन्शन आक्रोश मोर्चा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी...

कंदर येथे विविध सामाजिक उपक्रमाने सरपंच व सदस्यांनी वाढदिवस केला साजरा

कंदर (संदीप कांबळे) - कंदर (ता.करमाळा) येथील लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे व दीपक मंजुळे यांचा...

..तर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलू..

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या परतीच्या मार्गावरील करमाळा तालुक्यातील रस्ता खराब असल्याने हा रस्ता पुढच्या वर्षी पर्यंत...

‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये यशपाल कांबळे यांचा जाहीर प्रवेश..

वंचित बहुजन आघाडी मध्ये करमाळा येथील यशपाल कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला आहे, यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी...

करमाळा येथे लघु पशुचिकित्सालय तातडीने होणे बाबत रश्मी बागल यांचे निवेदन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा येथे लघु पशुचिकित्सालय (वेटरनरी पॉली क्लिनिक) तातडीने होणे बाबत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व राज्य...

२६ जुलैला करमाळा येथे ‘कारगिल विजय दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या कारगिलच्या युद्धात विजय मिळविला होता. या युद्धात अनेक जवानांनी...

error: Content is protected !!