बातम्या Archives - Page 40 of 441 -

बातम्या

डॉ. बाबा आढाव : सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती- हमाल पंचायततर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.११:  राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, तळागाळातल्या जनतेचा नेता, श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवलेला समाजसाधक, सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योती...

डॉ. बाबा आढाव यांना पोथरे येथे श्रद्धांजली

पूर्वी हमालांना मोठ्या धान्याच्या पोत्या पाठीवर उचलाव्या लागत. एक पोत जवळपास एक क्विंटल वजनाचे असे; त्यामुळे प्रचंड शारीरिक त्रास व...

केम–ढवळस रस्त्यावर कार्पेट टाकण्याची  प्रहार संघटनेची मागणी

केम(संजय जाधव): केम–ढवळस–कुर्डूवाडी हा महत्त्वाचा मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत...

सौ. काशीबाई एकनाथ झिंजाडे यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी करमाळा, ता.१०: पोथरे येथील सौ. काशीबाई एकनाथ झिंजाडे (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,...

कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना पोथरे ग्रामस्थांकडून अभिवादन

डॉ. बाबा आढाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना ज्येष्ठ हमाल आजीनाथ कडू, आणि दत्तू झिंजाडे तसेच उपस्थित युवकवर्ग करमाळा :...

नागपूर अधिवेशनातून करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी अडीच कोटींची मंजुरी – आमदार पाटील

केम(संजय जाधव): नागपूर येथे सोमवारपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा आमदार नारायण पाटील...

१२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा

करमाळा:जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध विभागांतील लाखो कर्मचारी १२ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधानभवनावर ‘पेन्शन जनक्रांती...

माणुसकीचे नाते दृढ होण्याची गरज- प्रा. सुहास गलांडे

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.८: अलीकडे च्या कालावधीमध्ये विज्ञान युगाने खूप मोठी प्रगती केली आहे.पण  विज्ञानाचे अपयश म्हणजे माणसातील माणुसकी कमी...

अहोरात्र प्रवाशांसाठी तत्पर राहणाऱ्या चालक-वाहकांचे मुक्कामाची नीट सोय नसल्याने थंडीत हाल

करमाळा: विद्यार्थी, महिलावर्ग, वयोवृद्ध, सर्वसामान्य प्रवासी यांसारख्या रोज शेकडो प्रवाशांना सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचवून सेवा देणारे एसटी बसचे चालक व वाहक...

बालविवाहमुक्त भारतासाठी केंद्र सरकारची १०० दिवसांची जागरुकता मोहीम सुरू – महात्मा फुले समाज सेवा मंडळचा सक्रियपणे सहभाग

करमाळा:  केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या मोहिमेमध्ये करमाळा येथील...

error: Content is protected !!