saptahiksandesh, Author at - Page 430 of 538

saptahiksandesh

वैदिक खतांच्या वापराने शेतकऱ्यांचीही होणार स्वप्नपूर्ती – गणेश करे-पाटील

करमाळा : वैदिक खतांचा शेतीसाठी वापर केल्यास शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचीही निश्चितच स्वप्नपुर्ती होणार असल्याचे मत यशकल्याणी सेवाभावी...

लक्ष्मीबाई सरडे यांचे निधन

कंदर प्रतिनिधी/ संदीप कांबळे .. कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील लक्ष्मीबाई शाहूराव सरडे (वय 90) यांचे 3 फेब्रुवारीला रोजी दुपारी...

स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त १३ मार्चला करमाळ्यात भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करणार – दिग्विजय बागल

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : येत्या १३ मार्च रोजी करमाळा तालुक्याचे माजी आमदार , माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या ६८...

न्याय मागण्यासाठी आलेल्या पक्षकारांना न्यायव्यवस्था व वकिलांनी वेळेत न्याय दिला पाहिजे – न्यायमुर्ती पृथ्वीराज चव्हाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :  करमाळा (ता.५) : न्याय मागण्यासाठी आलेल्या पक्षकारांना न्यायव्यवस्था व वकिलांनी वेळेत न्याय दिला पाहिजे, असे...

लव्हे येथील श्रीराम पाटील यांचे निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : लव्हे (ता.करमाळा) येथील श्रीराम गोविंदराव पाटील यांचे आज (दि.५) पहाटे पाच वाजता आजाराने निधन झाले. मृत्यु...

येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत – महादेव जानकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : "जिसकी संख्या भारी, ऊसकी उतनी भागिदारी" या धोरणानुसार राष्ट्रातील सर्व समाजाला सोबत घेऊनच...

Bisbo : कंटाळवाण्या चालू घडामोडी पहा आता मजेदार अ‍ॅनिमेटेड गोष्टीच्या रूपात

चित्ररूपातील कथा,अ‍ॅनिमेशन लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडत असतात परंतु खूप सारे ॲनिमेशन मालिका, सिनेमे हे लहान मुलांसाठीच बनवलेले असतात. शिवाय या...

करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 94 कोटी 29 लाख निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी करमाळा तालुक्यातील 104 गावांना प्रशासकीय मान्यता दिलेली...

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे संत तुकाराम महाराजांची जयंती साजरी

केम(प्रतिनिधी/संजय जाधव) - जेऊर (ता.करमाळा) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड...

कष्ट म्हणजे काय असते आणि कष्टावरती काय मिळविता येते हे फक्त साळुंके परिवार सांगू शकतो..!

कष्ट तर अनेकजण करतात आणि कष्टातच संपतात. पण विचारपूर्वक आणि सातत्य राखल्यानंतर यश कसे मिळवता येते मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पोथरे...

error: Content is protected !!