saptahiksandesh, Author at - Page 130 of 534

saptahiksandesh

पंचायत समितीच्या माजी सदस्या शारदाताई नवले यांचे निधन

करमाळा(दि.२६): केतुर नंबर २ येथील रहिवासी व करमाळा पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ शारदाताई देवराव नवले यांचे आज (दि.२६) अल्पशा...

पार्किंगच्या नियोजन अभावाने संगोबा यात्रेतील भाविकांना सहन करावा लागला वाहतूक कोंडीचा मनस्ताप

करमाळा (दि.२६)- संगोबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार न केल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले. भाविकांच्या गाडी पार्किंगचे व्यवस्थितरित्या नियोजन केले नसल्याने...

एसटी बस बंद पडण्याचे सत्र सुरूच – केडगाव-चौफुला येथे प्रवाशांना ढकलावी लागली बस

करमाळा आगाराची एसटी बस ढकलताना प्रवाशी करमाळा(दि.२६): करमाळा आगारातील विविध बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे. काल (दि.२५) पुणे-सोलापूर...

पुनवर ते वडगाव रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली – राजे शिवछत्रपती मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

करमाळा(दि.२६) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने राजे शिवछत्रपती मित्र मंडळ पुनवरच्या सर्व सदस्यांनी पुनवर ते वडगाव रस्त्याच्या...

रक्तदात्यांना अल्प दरात अष्टविनायक दर्शनयात्रा – केम येथे अनोखा उपक्रम

केम (संजय जाधव) :  रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत...

करमाळा येथे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले. करमाळा(दि.२५): पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख...

करमाळा येथे सरपंच मेळावा संपन्न

या मेळाव्याला विविध ग्रामपंचायतीचे ३० सरपंच उपस्थित करमाळा(दि.२५) :  करमाळा पंचायत समिती येथे आज (दि.२५)  सरपंच मेळावा पार पडला.  या...

शेटफळ येथे लबडे परिवाराच्यावतीने भागवत कथेचे आयोजन – भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या पर्वकाळात शेटफळ तालुका करमाळा येथे सुरू असलेल्या भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत...

कंदर येथील शंकरराव भांगे यांचे निधन

करमाळा(दि.२५): कंदर येथील शंकरराव राजाराम भांगे यांचे आज (दि.२५) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी कंदर येथील त्यांच्या शेतात...

पुस्तक समीक्षण : ‘एक भाकर तीन चुली’

ते २७ दिवस तिच्या वाट्याला आले नसते तर ही कादंबरी जन्माला आलीच नसती...आणि गरीब मराठ्यांना आरक्षण का गरजेचे आहे हे...

error: Content is protected !!