saptahiksandesh, Author at - Page 520 of 550

saptahiksandesh

भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : - अखिल भारतीय काँग्रेस आयचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" यात्रेमुळे संपुर्ण...

अंजनडोह येथे चोरटयाने घर फोडुन सोन्याची नथ पळविली

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : अंजनडोह (ता.करमाळा) येथे अज्ञात चोरटयाने घर फोडुन घरातील सामान अस्ताव्यस्त करून ८ हजार...

नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयात केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन पर शिबिर संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करमाळा शहरातील नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय आणि श्री सद्गुरू हर्बल...

शेटफळचा ‘पेरू’ केरळच्या बाजारात – दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न अपेक्षीत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शेटफळ ता करमाळा येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याच्या पेरूला केरळमधील बाजारपेठेत सध्या प्रतिकिलो...

हवामान शास्त्रज्ञ सुभाष गौतम ननवरे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : भारतीय हवामान विभागातून सेवानिवृत्त झालेले वरीष्ठ शास्त्रज्ञ व घोटी येथील रहिवाशी सुभाष गौतम...

ट्रॉफी व सुवर्णपदकांचा मुथा अबॅकस अकॅडमीवर वर्षाव…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ३१ जुलै रोजी अरिस्टो किडस् अंतर्गत घेण्यात आलेल्या अबॅकस व वैदिक मॅथस् आंतरराष्ट्रीय...

लंम्पी आजाराची लस सरसकट सर्व जनावरांना मोफत टोचवावी – तहसील कार्यालयावर बहुजन संघर्ष सेनेने केली निदर्शने

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी करमाळा तहसील कार्यालयावरती आज...

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी दिपक पाटणे – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून...

जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करू – केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग ५१६ मधील करमाळा तालुक्यातून जाणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याची...

विस्कळीत खेड्यांचे विस्कळीत प्रश्न

संपादकीय! महात्मा गांधी यांनी त्याकाळी युवा पिढीला 'खेड्याकडे चला' असा आदेश दिला होता. त्याचे कारण खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे. खेड्यात...

error: Content is protected !!