'महाराष्ट्र शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी' या अभियानाला सुरुवात - आळसुंदे येथे कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

‘महाराष्ट्र शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी’ या अभियानाला सुरुवात – आळसुंदे येथे कार्यक्रम संपन्न


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
‘महाराष्ट्र शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी’ या अभियानाला दिनांक १ सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली त्यानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या कृषी संशोधन केंद्र जेऊर (ता.करमाळा) येथील प्रभारी अधिकारी डॉक्टर प्रा.विकास लोंढे तसेच कृषी सहाय्यक रविंद्र लोखंडे यांनी करमाळा तालुक्यातील आळसुंदे येथील शेतकरी विष्णू दादा गुरव यांच्या शेतावर भेट दिली भेट दिली. त्यांच्या सर्व शेतीविषयक अडचणी जाणून घेतल्या व कृषी विद्यापीठाचे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व सुधारित बी बियाणे बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!