- Page 296 of 536 -

Main Story

संपादकीय

राजकीय

कुगांव ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना ‘ब्युटी पार्लर आणि टेलरिंग’चे प्रशिक्षण संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : गावातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी म्हणून कुंगाव ग्रामपंचायत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

चिखलठाण ग्रामपंचायत आयोजित नेत्र तपासणी शिबिरात २१५ रुग्णांची तपासणी

चिखलठाण / संदेश प्रतिनिधी : चिखलठाण : चिखलठाण १ (ता.करमाळा) ग्रामपंचायत व मगर हॉस्पिटल इंदापूर यांच्यावतीने आयोजित नेत्र तपासणी व...

करमाळा तालुक्यातील खेडी स्मार्ट कधी होणार?

मागे स्मार्ट सीटी बरोबरच 'स्मार्ट व्हीलेज'चा मोठा बोलबाला झाला. अपवाद वगळता त्या चर्चेतून फारसे साध्य झाले असे वाटत नाही. वास्तविक...

विकासकामाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणूकीत आ. शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार : राजेंद्र बारकुंड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा तालुक्यातून अनेक प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लागत असून, त्याचा...

पाथुर्डी येथे अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे श्री सदगुरु संत बाळूमामा मूर्ती स्थापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय...

सेवानिवृत्त शिक्षकांच्या राज्य कार्यकारी मंडळात केमच्या हसिना मुलाणी यांची निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - सेवानिवृत्त शिक्षकांच्या राज्य कार्यकारी मंडळात महिला प्रतिनिधी म्हणून केमच्या हसिना मुलाणी यांची एकमताने निवड करण्यात आली...

खूप शिकून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा -छोटा पुढारी घनश्याम दराडे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - आजच्या काळात समाजामध्ये चांगला बदल घडवा आणी आई वडिलांचे स्वप्न साकार करा असे प्रतिपादन छोटा पुढारी...

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार : गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे येत्या १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन...

विज्ञान प्राविण्य परीक्षा 17 डिसेंबरला होणार – 500 विद्यार्थ्यांचा सहभाग..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावी व...

दुष्काळाच्या पावलांसमोर आपली पावलं बदलली पाहिजेत!

१९७२ च्या दुष्काळानंतर अन्नधान्य कसे वाढवावे हे आपला शेतकरी शिकला. त्यातून प्रचंड अन्नधान्य निर्माण झाले. आज अन्नाचा प्रश्न नाही, प्रश्न...

error: Content is protected !!